This is a Most important question of gk exam. Question is : पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 57 ते 60 ची उत्तरे लिहा. । । पशू बदलत नाहीत. त्यांची निवासस्थाने, जीवनशैली आणि भाषा या गोष्टी बदलत नाहीत. अनेक माणसांनाही असे न बदलणे सोयीचे म्हणून प्रिय ठरते. ही माणसे मग परिवर्तनापुढे संकटांचे डोंगर उभे करतात. या डोंगरांना नष्ट करीतच परिवर्तनवाद्यांना माणुसकीची वाट निर्माण करावी लागते. हे परिवर्तनवादी लोक परिवर्तनाला प्रतिष्ठा देतात. गती देतात. परिवर्तन रोखणाच्या विकृतींशी त्यांना सतत झगडावे लागते. स्वत:च परिवर्तन व्हावे लागते आणि परिवर्तन जन्माला घालावे लागते. परिवर्तन ही स्वत:चे एक संस्कृती असते. जीवन नवनव्याने निर्माण करणाच्या प्रयोगाचेच ते वर्णन असते. साहित्याने या प्रयोगाचा हात सोडायचा नसतो. जीवनाचे परिवर्तनाला दीपस्तंभ मानायचे असते. परिवर्तनाला पारखे होणारे जीवन निर्जीव होते आणि परिवर्तनाच्या मुखाने बोलणे नाकारणारे साहित्यही मुके होते. अर्थात आजवर परिवर्तनवाद्यांनी जीवनाचाही आणि साहित्याचाही प्रवाह आटू दिला नाही. जहरी फॅसिझमशी झगडत भाडत त्यांनी मानवाच्या मुक्तीची महाकाव्ये जन्माला घातली. मानवी न्यायाचा विजय साजरी करणारी वाङ्मयीन महत्तेची शिखरे उभारली. विषमतेच्या काळ्या साम्राज्याविरुद्ध निर्वाणीचे संग्राम पेटवले. सूर्यकुलाचा वारसा समृद्ध केला. परिवर्तनाच्या मूल्यांशी फारकत घेणारे आणि माणुसकीच्या प्रस्थापनेकडे पाठ फिरविणारे लोक कलावादी होतात. फॅसिस्ट, तटस्थ आणि विद्रोही असे तीनच प्रकारचे लोक असतात आणि असे तीनच प्रकारचे लोक साहित्यिकही असतात. कलावादी समीक्षक हे पहिल्या दोन प्रकारच्या लोकांचे आणि लेखकांचे प्रवक्ते असतात. हे लोक, हे लेखक आणि हे समीक्षक प्रतिगाम्यांना अतोनात प्रिय असतात. तिस-या प्रकारचे म्हणजे विद्रोही लेखक शोषणाच्या विरोधात संघर्षात उभे राहतात. हे लेखक, त्यांचे समीक्षक आणि त्यांचे वाचक हे परिवर्तनाचे प्रवक्ते असतात. त्यामुळेच प्रतिगाम्यांना ते आपले अत्यंत स्पष्ट आणि सख्खे शत्रु वाटत असतात. शेवटी या सर्वच व्यवहारातील वरील सर्वच घटकांचे मानसशास्त्र डोके ठिकाणावर ठेवून मूलभूत पातळीवरून तपासून पाहावे लागते. ते प्रतिगाम्यांच्या तळ्यात आपली कमळे फुलवितात की परिवर्तनाच्या मळ्यात आपली माणुसकी फुलवितात हे पाहणे आवश्यक असते. इतरांसोबतच लेखकांच्या विचारांना आणि भावनांनाही एक वर्गचारित्र्य असतेच. खरी परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम हे वर्गचारित्र्य अधोरेखित करते. लेखकाच्या शब्दांची भूमिका त्याशिवाय लक्षातच येत नाही. लेखकाचा शब्द आपल्याकडे मृत्यू घेऊन येतो आहे की जीवन घेऊन येतो आहे ते कळत नाही. आपण वाचतो तो शब्द शत्रू आहे की मित्र आहे ते कळत नाही. परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम शब्दामागच्या लेखकाची निश्चिती करते. त्यामुळे ती अभिव्यक्तीच्या मोहक चकव्यांना भुलत नाही आणि विंचवांची माळ गळ्यात घालत नाही. | आपल्याकडे अशा विंचवांच्या माळा गळ्यात घालणारे खूप असले तरी कपटी लोकांची कारस्थाने ओळखणारे जागते पहारेही पुष्कळच आहेत. परिवर्तनानेच त्यांना हा उदंड डोळसपणा दिलेला असतो. कारण परिवर्तन म्हणजे शोषणविहीन जीवनाची मूल्ये! परिवर्तन म्हणजे मानवी जीवनाच्या निर्मितीची चिरंतन प्रयोगशाळाच असते. | 57. खालील दोन विधाने वाचा व अचूक पर्याय निवडा. (a) परिवर्तन अप्रिय असणारी माणसे पशुवत असतात. (b) पशुवत माणसे परिवर्तनाला विरोध करत नाहीत. , Options is : 1. दोन्ही चूक , 2. दोन्ही बरोबर, 3.a) बरोबर व (b) चूक , 4. (a) चूक व (b) बरोबर , 5. NULL
Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india
Question Answer
पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 57 ते 60 ची उत्तरे लिहा. । । पशू बदलत नाहीत. त्यांची निवासस्थाने, जीवनशैली आणि भाषा या गोष्टी बदलत नाहीत. अनेक माणसांनाही असे न बदलणे सोयीचे म्हणून प्रिय ठरते. ही माणसे मग परिवर्तनापुढे संकटांचे डोंगर उभे करतात. या डोंगरांना नष्ट करीतच परिवर्तनवाद्यांना माणुसकीची वाट निर्माण करावी लागते. हे परिवर्तनवादी लोक परिवर्तनाला प्रतिष्ठा देतात. गती देतात. परिवर्तन रोखणाच्या विकृतींशी त्यांना सतत झगडावे लागते. स्वत:च परिवर्तन व्हावे लागते आणि परिवर्तन जन्माला घालावे लागते. परिवर्तन ही स्वत:चे एक संस्कृती असते. जीवन नवनव्याने निर्माण करणाच्या प्रयोगाचेच ते वर्णन असते. साहित्याने या प्रयोगाचा हात सोडायचा नसतो. जीवनाचे परिवर्तनाला दीपस्तंभ मानायचे असते. परिवर्तनाला पारखे होणारे जीवन निर्जीव होते आणि परिवर्तनाच्या मुखाने बोलणे नाकारणारे साहित्यही मुके होते. अर्थात आजवर परिवर्तनवाद्यांनी जीवनाचाही आणि साहित्याचाही प्रवाह आटू दिला नाही. जहरी फॅसिझमशी झगडत भाडत त्यांनी मानवाच्या मुक्तीची महाकाव्ये जन्माला घातली. मानवी न्यायाचा विजय साजरी करणारी वाङ्मयीन महत्तेची शिखरे उभारली. विषमतेच्या काळ्या साम्राज्याविरुद्ध निर्वाणीचे संग्राम पेटवले. सूर्यकुलाचा वारसा समृद्ध केला. परिवर्तनाच्या मूल्यांशी फारकत घेणारे आणि माणुसकीच्या प्रस्थापनेकडे पाठ फिरविणारे लोक कलावादी होतात. फॅसिस्ट, तटस्थ आणि विद्रोही असे तीनच प्रकारचे लोक असतात आणि असे तीनच प्रकारचे लोक साहित्यिकही असतात. कलावादी समीक्षक हे पहिल्या दोन प्रकारच्या लोकांचे आणि लेखकांचे प्रवक्ते असतात. हे लोक, हे लेखक आणि हे समीक्षक प्रतिगाम्यांना अतोनात प्रिय असतात. तिस-या प्रकारचे म्हणजे विद्रोही लेखक शोषणाच्या विरोधात संघर्षात उभे राहतात. हे लेखक, त्यांचे समीक्षक आणि त्यांचे वाचक हे परिवर्तनाचे प्रवक्ते असतात. त्यामुळेच प्रतिगाम्यांना ते आपले अत्यंत स्पष्ट आणि सख्खे शत्रु वाटत असतात. शेवटी या सर्वच व्यवहारातील वरील सर्वच घटकांचे मानसशास्त्र डोके ठिकाणावर ठेवून मूलभूत पातळीवरून तपासून पाहावे लागते. ते प्रतिगाम्यांच्या तळ्यात आपली कमळे फुलवितात की परिवर्तनाच्या मळ्यात आपली माणुसकी फुलवितात हे पाहणे आवश्यक असते. इतरांसोबतच लेखकांच्या विचारांना आणि भावनांनाही एक वर्गचारित्र्य असतेच. खरी परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम हे वर्गचारित्र्य अधोरेखित करते. लेखकाच्या शब्दांची भूमिका त्याशिवाय लक्षातच येत नाही. लेखकाचा शब्द आपल्याकडे मृत्यू घेऊन येतो आहे की जीवन घेऊन येतो आहे ते कळत नाही. आपण वाचतो तो शब्द शत्रू आहे की मित्र आहे ते कळत नाही. परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम शब्दामागच्या लेखकाची निश्चिती करते. त्यामुळे ती अभिव्यक्तीच्या मोहक चकव्यांना भुलत नाही आणि विंचवांची माळ गळ्यात घालत नाही. | आपल्याकडे अशा विंचवांच्या माळा गळ्यात घालणारे खूप असले तरी कपटी लोकांची कारस्थाने ओळखणारे जागते पहारेही पुष्कळच आहेत. परिवर्तनानेच त्यांना हा उदंड डोळसपणा दिलेला असतो. कारण परिवर्तन म्हणजे शोषणविहीन जीवनाची मूल्ये! परिवर्तन म्हणजे मानवी जीवनाच्या निर्मितीची चिरंतन प्रयोगशाळाच असते. | 57. खालील दोन विधाने वाचा व अचूक पर्याय निवडा. (a) परिवर्तन अप्रिय असणारी माणसे पशुवत असतात. (b) पशुवत माणसे परिवर्तनाला विरोध करत नाहीत.
Important MCQ on Related TestName
Old Exam Quiz On
Exam Quiz On
Hindi Corner ( Ctrl + Mouse Click)
>‘अजलान शाह कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>मंत्रीमण्डल सामूहिक रूप से किसके प्रति उत्तरदायी है ?
>कंप्यूटर प्रोग्राम हाइ लेवल प्रोग्रामिंग लैंग्वेज में लिखे जाते हैं, तथापि प्रोग्राम के मानव पठनीय पाठ को क्या कहते हैं ?
>प्रिज्म से गुजारने पर प्रकाश का कौन-सा रंग सबसे अधिक विचनल दर्शाता है ?
>ज्ञानपीठ पुरस्कार किस क्षेत्र वालों को दिया जाता है ?
>‘‘मनुष्य एक सामाजिक प्राणी है.’’ यह कथन किसका है ?
>भारत में मनसबदारी प्रथा किसने शुरू की ?
>राजस्थान में खेतड़ी किसके लिए प्रसिध्द है ?
>1939 में कांग्रेस की अध्यक्षता हेतु महात्मा गाँधी ने किसे सुभाष चन्द्र बोस के विरुध्द नामित किया ?
>गुप्त स्थापत्य कला का सर्वोत्ड्डष्ट नमूना कौन-सा मन्दिर है ?
>‘भेल’ द्वारा भारत का प्रथम अल्ट्रा हाई वोल्टेज ट्रांसफॉर्मर कहाँ स्थापित किया गया है ?
>सालारजंग संग्रहालय कहाँ स्थित है ?
>किस राज्य में 205 एकड़ भूमि में रु. 162 करोड़ की लागत से भारतीय राष्ट्रीय रक्षा विश्वविद्यालय की स्थापना को केन्द्रीय कैबिनेट ने मंजूरी दी है ?
>उत्तर.पूर्वी रेलवे का मुख्यालय कहां स्थित है ?
>सुरक्षा परिषद में स्थायी सदस्यों की संख्या कितनी है ?
>बॉक्साइट किसकी कच्ची धातु है ?
>कौन ‘यंग इडिया’ और ‘हरिजन’ का संपादक था ?
>कुम्भ का मेला उत्तर प्रदेश के किस नगर में लगता है ?
>वेबसाइट में प्रयुक्त ।ककतमेे को क्या कहा जाता है ?
>संसद किसके माध्यम से सार्वजनिक व्यय पर नियन्त्रण रखता है ?
>नीलगिरि पहाडि़यों में पेड़ की कौन सी सामान्य जाति है ?
>1905 में बंगाल प्रांत को दो भागों में किसने बांटा था ?
>सवाई मानसिंह स्टेडियम कहाँ स्थित है ?
>‘चंगेज खाँ’ शब्द का क्या अर्थ होता है ?
>भगत सिंह, सुखदेव एवं राजगुरू को फाँसी पर कब चढ़ाया गया ?
>‘द लॉस ऑफ इनहेरिटेन्स’ किसकी ड्डति है ?
>मेवाड़ प्रजामण्डल की स्थापना किसने की ?
>विजय केलकर समिति की रिपोर्ट किससे सम्बन्धित थी ?
>सूर्य का वार्षिक चक्कर लगाकर पृथ्वी कितने किलोमीटर की दूरी तय करती है ?
>हिन्दी में लिखी गई प्रसिध्द पुस्तक ‘राग दरबारी’ किसने लिखी है ?
>प्रसिध्द ‘गायत्री मंत्र’ कहां से लिया गया है ?
>विश्व के सबसे ऊंचे रेल पुल का जम्मू.कश्मीर में निर्माण हो रहा है। यह पुल किस नदी पर होगा ?
>हेमेराइट किसका अयस्क है ?
>‘स्याद्वाद’ किस धर्म के दर्शन का मूल आधार है ?
>भारतीय संविधान के अंतर्गत संप्रभु शक्तियां किसके पास होती हैं ?
>संविधान के अनुसार भारतीय संसद के अंग कौन.कौन हैं ?
>ध्वनि की गति किसमें सबसे तेज होती है ?
>अधिपादप किस विशेष तरह के स्थानों पर पाए जाते है ?
>संसार में सबसे व्यस्त और सबसे महत्त्वपूर्ण समुद्र मार्ग कौन सा है ?
>कम्प्यूटर के संचालन में प्रयुक्त प्रोग्राम, नियम तथा कम्प्यूटर क्रियाओं से सम्बन्धित अन्य लिखित (या चिप में दर्ज) सामग्री को क्या कहा जाता है ?
>कोलम्बस ने अमेरीका की खोज कब की थी ?
>संसार में ताजे पानी की सबसे बड़ी झील ‘लेक सुपीरियर’ कहाँ पर स्थित है ?
>भारतीय संविधान के निर्माण में कितना समय लगा ?
>प्याज में खाद्य भाग कौन सा है ?
>मिस किम कैंपबेल किस देश की प्रथम महिला प्रधानमंत्री हैं ?
>पुस्तक ‘कामायनी’ के रचयिता कौन हैं ?
>भारतीय ड्डषि अनुसाधन परिषद् (प्ब्।त्) के वैज्ञानिकों द्वारा 7 अप्रैल, 2013 को विकसित मुर्गी की नई प्रजाति का क्या नाम रखा ?
>बिग-बैंग सिध्दांत का प्रथम प्रमाण किसने दिया ?
>‘ऐन एरिया ऑफ डार्कनेस’ किसकी रचना है ?
>गुप्तकालीन ‘नवरत्न’ किस शासक के दरबार में थे ?
>युआन कहां की मुद्रा है ?
>विश्व का सबसे ऊँचा पर्वत शिखर ‘माउण्ट एवरेस्ट’ कहाँ स्थित है ?
>जवाहरलाल नेहरू फुटबॉल स्टेडियम किस राज्य में है ?
>‘करमा’ किस क्षेत्र का लोकनृत्य है ?
>अक्टूबर और नवम्बर के महीनों में भारी वर्षा कहाँ होती है ?
>राज्यसभा के सदस्यों का चुनाव कितनी अवधि के लिए किया जाता है ?
>डी.एन.ए. की द्विगुणित कुण्डली का पता किसने लगाया ?
>विश्व का सबसे बड़ा नदीद्वीप ‘माजुली’ अवस्थित है ?
>गीत सेठी का सम्बन्ध किस खेल से है ?
>प्रसिध्द तिलस्मी उपन्यास ‘चन्द्रकान्ता’ के लेखक कौन हैं ?
>सल्तनतकालीन किस सुल्तान ने सर्वप्रथम किसानों पर ‘सिंचाई कर’ तथा ब्राह्मणों पर ‘जजिया कर’ लगाया ?
>मथने के पश्चात दूध से क्रीम किस कारण से पृथक् हो जाती है ?
>पुलिस द्वारा गिरफ्तार किए गए तथा हिरासत में लिए गए व्यक्ति को कितनी समयावधि के भीतर निकटतम मजिस्ट्रेट के पास ले जाया जाना होता है ?
>प्रतिबिंबित टेलीस्कोप (जिसे विश्व के सबसे बड़े ऑप्टिकल टेलीस्कोप के रूप में प्रयोग किया जाता है) के सिध्दांत की खोज किसने की थी ?
>अपनी जैव.विविधता के कारण प्रसिध्द मेचूका घाटी कहाँ स्थित है ?
>‘लोकमान्य’ की उपाधि से किस भारतीय को नवाजा गया है ?
>‘माई बेस्ट गेम ऑफ चेस’ किस शतरंज खिलाड़ी की प्रसिध्द पुस्तक है ?
>भारतीय संघ की शक्ति किसमें निहित है ?
>हर्षवर्धन के राजकवि कौन थे ?
>‘रोम’ शहर किस नदी के तट पर बसा है ?
>भारतीय संविधान की कौनसी अनुसूची राज्य परिषद् की सीटों के बटवारे के बारे में वर्णन करती है ?
>उत्तर प्रदेश का सर्वाधिक प्राचीन संग्रहालय कहाँ स्थित है ?
>किस नृत्य शैली में कथा/भाव हमेशा महाभारत या रामायण से लिया जाता है ?
>सौरमंडल का केंद्र कौन-सा है ?
>भारत के राष्ट्रपति के चुनाव के लिए नागरिक को कितनी आयु पूरी कर लेनी चाहिए ?
>विश्व में सबसे लम्बा पौधा कौन-सा है ?
>‘वानखेड़े स्टेडियम’ कहाँ अवस्थित है?
>राष्ट्रीय आय आकलन की तैयारी किस संगठन का दायित्व है ?
>उत्तर प्रदेश में सबसे अधिक पुराना विश्वविद्यालय कौन-सा है ?
>स्वतंत्र भारत के चैथे राष्ट्रपति कौन थे ?
>‘टु ए हंगर फ्री वल्र्ड’ पुस्तक के लेखक कौन हैं ?
>निर्विरोध चुने जाने वाले एकमात्र राष्ट्रपति कौन थे ?
>‘कथकली’ किस राज्य का प्रमुख नृत्य है ?
>सरकार के विरुध्द अविश्वास प्रस्ताव संसद के किस सदन में लाया जाता है ?
>‘शाहनामा’ के रचनाकार कौन हैं ?
>किस उपकरण द्वारा यांत्रिक ऊर्जा को विद्युत ऊर्जा में परिवर्तित किया जाता है ?
>1962 में उत्तर.पूर्वी असम क्षेत्र में से मिजोरम संघीय क्षेत्र का गठन हुआ था। इसे पूर्ण राज्य का दर्जा किस वर्ष दिया गया ?
>सुभाषचन्द्र बोस ने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस से निकलने के बाद किस पार्टी की स्थापना की थी ?
>सफदरजंग का मकबरा किसने बनवाया ?
>‘अपने ही कुल के नाशक’ को क्या कहते हैं ?
>कोई व्यक्ति राष्ट्रपति पद के लिए अधिकतम कितनी बार निर्वाचित हो सकता है ?
>प्रसिध्द हल्दी घाटी का युध्द (1576 ई.) किनके मध्य लड़ा गया था ?
>‘सम्पत्ति के अधिकार’ को किस संविधान संशोधन के द्वारा मूल अधिकार से हटा दिया गया ?
>किस सिख गुरू ने स्वयं को सच्चा बादशाह कहा था ?
>प्रड्डति को महान् शिक्षक किसने बताया है ?
>भारत के पूर्वी तट पर स्थित पत्तन के नाम क्या है ?
>ग्रामीण क्षेत्रों में शासन प्रबन्ध एवं विकास हेतु किस संस्था का गठन किया गया है ?
>उत्तर प्रदेश शैक्षणिक अनुसन्धान एवं विकास परिषद् की स्थापना कब की गई ?
>ललित कला अकादमी की स्थापना किस वर्ष हुई थी ?
>विश्व का सबसे बड़ा सौर पाॅवर स्टेशन किस देश में है ?
>भारत के योजना आयोग का गठन किस वर्ष किया गया था ?
>‘डिस्कवरी ऑफ इण्डिया’ किसने लिखी है ?
>‘हीराकुण्ड बाँध’ किस नदी पर बनाया गया है ?
>वायु में थोड़ी देर रखने पर किस धातु के ऊपर हरे रंग की परत जम जाती है ?
>राज्यों में राष्ट्रपति शासन की अधिकतम अवधि क्या है ?
>सर्वाधिक सोने के सिक्के किस काल में चलाए गए ?
>कैला देवी का विश्व प्रसिध्द मन्दिर राजस्थान के किस जिले में स्थित है ?
>वेबसाइट को ।बबमेे करने पर सर्वप्रथम खुलने वाले पेज को क्या कहते हैं ?
>भारतीय राष्ट्रीय संघ (INU) का गठन 1854 में किसके द्वारा किया गया था ?
>उत्तर प्रदेश की कौनसी जनजाति दीपावली को शोक के रूप में मनाती है ?
>नेशनल ऑर्डर ऑफ साउथ अफ्रीका पुरस्कार की घोषणा हर वर्ष कब की जाती है ?
>लैंज का ‘विद्युत चुंबकीय’ सिध्दांत किसके परिवर्तन के सिध्दान्त का परिणाम है ?
>इस समय भारत में सर्वाधिक मात्रा में पाया जाने वाला खनिज पदार्थ कौन सा है ?
>भारत में सर्वाधिक समय तक मुख्यमंत्री बने रहने वाले व्यक्ति कौन हैं ?
>दिल्ली में लाल किला किसके द्वारा बनवाया गया ?
>वह विज्ञान जिसमें पशु/मानव शरीरिक संरचना का विच्छेदन द्वारा सीखा जाता है ?
>‘देवा शरीफ’ उत्तर प्रदेश में कहाँ स्थित है ?
>भारत में बीमा क्षेत्र किसके द्वारा नियन्त्रित किया जाता है ?
>‘ग्रीन पार्क स्टेडियम’ कहाँ अवस्थित है ?
>रामड्डष्ण मिशन का संस्थापक कौन था ?
>डी.एन.ए. का प्रमुख कार्य क्या है ?
>किस वर्ष के ओलम्पिक खेलों में भारत ने भाग नहीं लिया था ?
>भारत के संविधान निर्माण के दौरान संविधान सभा की प्रारूप समिति के अध्यक्ष कौन थे ?
>किस शासक की मृत्यु पुस्तकालय की सीढि़यों से गिरने के कारण हुई ?
>‘गुर्दे’ (किडनी) का कार्यात्मक यूनिट क्या है ?
>भारत में रक्षा बलों का सर्वोच्च कमांडर कौन होता है ?
>कूनूर का पर्वतीय स्टेशन किस राज्य में स्थित है ?
>भारत में खुदरा ऋण का सर्वाधिक प्रतिशत किसका है ?
>प्रथम अखिल भारतीय बुनियादी शिक्षा सम्मेलन का आयोजन वर्ष 1939 में कहाँ हुआ था ?
>सूक्ष्म विद्युत.धारा का पता लगाने एवं मापन के लिए किस उपकरण का प्रयोग किया जाता है ?
>फोटोग्राफी में कौन-सा रासायनिक द्रव्य प्रयोग किया जाता है ?
>स्फिग्मोमैनोमीटर से क्या मापा जाता है ?
>नैमिषारण्य कहाँ स्थित है ?
>‘सुदीरमन कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>पादप, हिरण, भेडि़या व शेर से निर्मित खाद्य-श्रंखला में से ऊर्जा किसमें होगी ?
>आलू किसका संशोधित रूप (उत्पादन) है ?
>पक्षियों की हड्डी किस तरह की होती है ?
>‘‘अन्धकारमय महाद्वीप’’ किसे कहा जाता है ?
>राजस्थान में ‘ब्लू पाॅटरी’ का सर्वाधिक विकास किसके शासनकाल में हुआ था ?
>यूरेनियम विखण्डन की सतत् प्रक्रिया को जारी रखने में किस कण की जरूरत होती है ?
>राष्ट्रपति द्वारा राज्यसभा के सदस्यों के नामांकन का नियम किस देश के संविधान से लिया गया था ?
>बच्चों के भोजन के अधिकार पर दूसरा राष्ट्रीय सम्मेलन कहाँ आयोजित किया गया ?
>भारतीय रिजर्व बैंक के लेखा वर्ष की अवधि क्या है ?
>‘ड्यूश’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>भारत में राज्यों एवं केन्द्रशासित प्रदेशों की संख्या कितनी है ?
>जिप्सीयों का मूल निवास स्थान कहां था ?
>वर्ष 2013 को किस राज्य में ‘युवा एवं कौशल विकास वर्ष’ घोषित किया गया है ?
>‘हितोपदेश’ की रचना किसने की ?
>कौन-सा जैवीय कारक मरुस्थलों में कम वनस्पति के उत्पादन के लिए उत्तरदायी होता है ?
>हमारे सामने विद्यमान सभी मामलों में ड्डषि मामला सबसे पहले आता है। यह कथन किसका है ?
Managed Services By: Samikshaa Softwares