This is a Most important question of gk exam. Question is : पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 57 ते 60 ची उत्तरे लिहा. । । पशू बदलत नाहीत. त्यांची निवासस्थाने, जीवनशैली आणि भाषा या गोष्टी बदलत नाहीत. अनेक माणसांनाही असे न बदलणे सोयीचे म्हणून प्रिय ठरते. ही माणसे मग परिवर्तनापुढे संकटांचे डोंगर उभे करतात. या डोंगरांना नष्ट करीतच परिवर्तनवाद्यांना माणुसकीची वाट निर्माण करावी लागते. हे परिवर्तनवादी लोक परिवर्तनाला प्रतिष्ठा देतात. गती देतात. परिवर्तन रोखणाच्या विकृतींशी त्यांना सतत झगडावे लागते. स्वत:च परिवर्तन व्हावे लागते आणि परिवर्तन जन्माला घालावे लागते. परिवर्तन ही स्वत:चे एक संस्कृती असते. जीवन नवनव्याने निर्माण करणाच्या प्रयोगाचेच ते वर्णन असते. साहित्याने या प्रयोगाचा हात सोडायचा नसतो. जीवनाचे परिवर्तनाला दीपस्तंभ मानायचे असते. परिवर्तनाला पारखे होणारे जीवन निर्जीव होते आणि परिवर्तनाच्या मुखाने बोलणे नाकारणारे साहित्यही मुके होते. अर्थात आजवर परिवर्तनवाद्यांनी जीवनाचाही आणि साहित्याचाही प्रवाह आटू दिला नाही. जहरी फॅसिझमशी झगडत भाडत त्यांनी मानवाच्या मुक्तीची महाकाव्ये जन्माला घातली. मानवी न्यायाचा विजय साजरी करणारी वाङ्मयीन महत्तेची शिखरे उभारली. विषमतेच्या काळ्या साम्राज्याविरुद्ध निर्वाणीचे संग्राम पेटवले. सूर्यकुलाचा वारसा समृद्ध केला. परिवर्तनाच्या मूल्यांशी फारकत घेणारे आणि माणुसकीच्या प्रस्थापनेकडे पाठ फिरविणारे लोक कलावादी होतात. फॅसिस्ट, तटस्थ आणि विद्रोही असे तीनच प्रकारचे लोक असतात आणि असे तीनच प्रकारचे लोक साहित्यिकही असतात. कलावादी समीक्षक हे पहिल्या दोन प्रकारच्या लोकांचे आणि लेखकांचे प्रवक्ते असतात. हे लोक, हे लेखक आणि हे समीक्षक प्रतिगाम्यांना अतोनात प्रिय असतात. तिस-या प्रकारचे म्हणजे विद्रोही लेखक शोषणाच्या विरोधात संघर्षात उभे राहतात. हे लेखक, त्यांचे समीक्षक आणि त्यांचे वाचक हे परिवर्तनाचे प्रवक्ते असतात. त्यामुळेच प्रतिगाम्यांना ते आपले अत्यंत स्पष्ट आणि सख्खे शत्रु वाटत असतात. शेवटी या सर्वच व्यवहारातील वरील सर्वच घटकांचे मानसशास्त्र डोके ठिकाणावर ठेवून मूलभूत पातळीवरून तपासून पाहावे लागते. ते प्रतिगाम्यांच्या तळ्यात आपली कमळे फुलवितात की परिवर्तनाच्या मळ्यात आपली माणुसकी फुलवितात हे पाहणे आवश्यक असते. इतरांसोबतच लेखकांच्या विचारांना आणि भावनांनाही एक वर्गचारित्र्य असतेच. खरी परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम हे वर्गचारित्र्य अधोरेखित करते. लेखकाच्या शब्दांची भूमिका त्याशिवाय लक्षातच येत नाही. लेखकाचा शब्द आपल्याकडे मृत्यू घेऊन येतो आहे की जीवन घेऊन येतो आहे ते कळत नाही. आपण वाचतो तो शब्द शत्रू आहे की मित्र आहे ते कळत नाही. परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम शब्दामागच्या लेखकाची निश्चिती करते. त्यामुळे ती अभिव्यक्तीच्या मोहक चकव्यांना भुलत नाही आणि विंचवांची माळ गळ्यात घालत नाही. | आपल्याकडे अशा विंचवांच्या माळा गळ्यात घालणारे खूप असले तरी कपटी लोकांची कारस्थाने ओळखणारे जागते पहारेही पुष्कळच आहेत. परिवर्तनानेच त्यांना हा उदंड डोळसपणा दिलेला असतो. कारण परिवर्तन म्हणजे शोषणविहीन जीवनाची मूल्ये! परिवर्तन म्हणजे मानवी जीवनाच्या निर्मितीची चिरंतन प्रयोगशाळाच असते. | 57. खालील दोन विधाने वाचा व अचूक पर्याय निवडा. (a) परिवर्तन अप्रिय असणारी माणसे पशुवत असतात. (b) पशुवत माणसे परिवर्तनाला विरोध करत नाहीत. , Options is : 1. दोन्ही चूक , 2. दोन्ही बरोबर, 3.a) बरोबर व (b) चूक , 4. (a) चूक व (b) बरोबर , 5. NULL
Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india
Question Answer
पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 57 ते 60 ची उत्तरे लिहा. । । पशू बदलत नाहीत. त्यांची निवासस्थाने, जीवनशैली आणि भाषा या गोष्टी बदलत नाहीत. अनेक माणसांनाही असे न बदलणे सोयीचे म्हणून प्रिय ठरते. ही माणसे मग परिवर्तनापुढे संकटांचे डोंगर उभे करतात. या डोंगरांना नष्ट करीतच परिवर्तनवाद्यांना माणुसकीची वाट निर्माण करावी लागते. हे परिवर्तनवादी लोक परिवर्तनाला प्रतिष्ठा देतात. गती देतात. परिवर्तन रोखणाच्या विकृतींशी त्यांना सतत झगडावे लागते. स्वत:च परिवर्तन व्हावे लागते आणि परिवर्तन जन्माला घालावे लागते. परिवर्तन ही स्वत:चे एक संस्कृती असते. जीवन नवनव्याने निर्माण करणाच्या प्रयोगाचेच ते वर्णन असते. साहित्याने या प्रयोगाचा हात सोडायचा नसतो. जीवनाचे परिवर्तनाला दीपस्तंभ मानायचे असते. परिवर्तनाला पारखे होणारे जीवन निर्जीव होते आणि परिवर्तनाच्या मुखाने बोलणे नाकारणारे साहित्यही मुके होते. अर्थात आजवर परिवर्तनवाद्यांनी जीवनाचाही आणि साहित्याचाही प्रवाह आटू दिला नाही. जहरी फॅसिझमशी झगडत भाडत त्यांनी मानवाच्या मुक्तीची महाकाव्ये जन्माला घातली. मानवी न्यायाचा विजय साजरी करणारी वाङ्मयीन महत्तेची शिखरे उभारली. विषमतेच्या काळ्या साम्राज्याविरुद्ध निर्वाणीचे संग्राम पेटवले. सूर्यकुलाचा वारसा समृद्ध केला. परिवर्तनाच्या मूल्यांशी फारकत घेणारे आणि माणुसकीच्या प्रस्थापनेकडे पाठ फिरविणारे लोक कलावादी होतात. फॅसिस्ट, तटस्थ आणि विद्रोही असे तीनच प्रकारचे लोक असतात आणि असे तीनच प्रकारचे लोक साहित्यिकही असतात. कलावादी समीक्षक हे पहिल्या दोन प्रकारच्या लोकांचे आणि लेखकांचे प्रवक्ते असतात. हे लोक, हे लेखक आणि हे समीक्षक प्रतिगाम्यांना अतोनात प्रिय असतात. तिस-या प्रकारचे म्हणजे विद्रोही लेखक शोषणाच्या विरोधात संघर्षात उभे राहतात. हे लेखक, त्यांचे समीक्षक आणि त्यांचे वाचक हे परिवर्तनाचे प्रवक्ते असतात. त्यामुळेच प्रतिगाम्यांना ते आपले अत्यंत स्पष्ट आणि सख्खे शत्रु वाटत असतात. शेवटी या सर्वच व्यवहारातील वरील सर्वच घटकांचे मानसशास्त्र डोके ठिकाणावर ठेवून मूलभूत पातळीवरून तपासून पाहावे लागते. ते प्रतिगाम्यांच्या तळ्यात आपली कमळे फुलवितात की परिवर्तनाच्या मळ्यात आपली माणुसकी फुलवितात हे पाहणे आवश्यक असते. इतरांसोबतच लेखकांच्या विचारांना आणि भावनांनाही एक वर्गचारित्र्य असतेच. खरी परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम हे वर्गचारित्र्य अधोरेखित करते. लेखकाच्या शब्दांची भूमिका त्याशिवाय लक्षातच येत नाही. लेखकाचा शब्द आपल्याकडे मृत्यू घेऊन येतो आहे की जीवन घेऊन येतो आहे ते कळत नाही. आपण वाचतो तो शब्द शत्रू आहे की मित्र आहे ते कळत नाही. परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम शब्दामागच्या लेखकाची निश्चिती करते. त्यामुळे ती अभिव्यक्तीच्या मोहक चकव्यांना भुलत नाही आणि विंचवांची माळ गळ्यात घालत नाही. | आपल्याकडे अशा विंचवांच्या माळा गळ्यात घालणारे खूप असले तरी कपटी लोकांची कारस्थाने ओळखणारे जागते पहारेही पुष्कळच आहेत. परिवर्तनानेच त्यांना हा उदंड डोळसपणा दिलेला असतो. कारण परिवर्तन म्हणजे शोषणविहीन जीवनाची मूल्ये! परिवर्तन म्हणजे मानवी जीवनाच्या निर्मितीची चिरंतन प्रयोगशाळाच असते. | 57. खालील दोन विधाने वाचा व अचूक पर्याय निवडा. (a) परिवर्तन अप्रिय असणारी माणसे पशुवत असतात. (b) पशुवत माणसे परिवर्तनाला विरोध करत नाहीत.
Important MCQ on Related TestName
Old Exam Quiz On
Exam Quiz On
Hindi Corner ( Ctrl + Mouse Click)
>‘डबल फॉल्ट’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>हमारे सौरमंडल का सबसे चमकीला तारा कौन-सा है ?
>भारत में हरित क्रान्ति की शुरुआत कब हुई ?
>भारतीय संविधान की किस अनुसूची में राजभाषाओं का उल्लेख है ?
>अन्तर्राष्ट्रीय ख्याति प्राप्त पुस्तक ‘द मिस्ट्री ऑफ कैपिटल’ का लेखक कौन है ?
>कंप्यूटर से पढ़े जाने वाले अलग.अलग लंबाई.चैड़ाई की लाइनों वाले कोड को क्या कहते हैं ?
>अजलान शाह हॉकी टूर्नामेंट की मेजबानी कौन-सा देश करता है ?
>संयुक्त राष्ट्र की आर्थिक और सामाजिक परिषद ने कितनी गैर.सरकारी संस्थाओं को विशेष सलाहकार का दर्जा दिया है ?
>विश्व का सबसे बड़ा नदीद्वीप ‘माजुली’ अवस्थित है ?
>सूर्य की सतह का तापमान लगभग कितना होता है ?
>भारत में सर्वप्रथम 2 अक्टूबर, 1959 में पंचायती राज व्यवस्था का शुभारम्भ कहाँ से किया गया ?
>‘बागों का शहर’ नाम से उत्तर प्रदेश का कौन-सा शहर प्रसिध्द है ?
>भारत में एकल नागरिकता की अवधारणा किस देश के संविधान से अपनाई गई है ?
>सर्वश्रेष्ठ रस किसे माना जाता है ?
>अंग्रेजी ईस्ट इंडिया कंपनी का प्रतिनिधि कैप्टन हॉकिंस किसके राजदरबार में राजकीय अनुग्रह प्राप्त करने के लिए उपस्थित हुआ था ?
>ऊर्जा के किस रूप से प्रदूषण की समस्या नहीं होती है ?
>कूनूर का पर्वतीय स्टेशन किस राज्य में स्थित है ?
>संसार की अधिकतम वर्षा किस रूप में होती है ?
>भारतीय मानक समय किस पर आधारित है ?
>भारतीय संविधान के किस अनुच्छेद में यह अंकित है कि ‘‘भारत अर्थात् इण्डिया राज्यों का एक संघ होगा’’ ?
>चैथे बौध्द संगीति का आयोजन किसके शासनकाल में हुआ था ?
>‘क्ले कोर्ट’ तथा ‘हार्ड कोट’ किस खेल से सम्बन्धित हैं ?
>पीले रंग का पूरक रंग कौन-सा है ?
>मॉनिटर के डिस्प्ले आकार को कैसे मापा जाता है ?
>किस फसल के लिए भारत में विश्व का सबसे बड़ा ड्डषि क्षेत्र है ?
>मानव सभ्यता के विकास की प्रथम अवस्था कौनसी थी ?
>संविधान की कौनसी अनुसूची संसद सदस्य एवं विधान.सभा सदस्य की अयोग्यता का प्रावधान दल.बदल के आधार पर रखती है ?
>विश्व का दूसरा सबसे बड़ा महाद्वीप कौनसा है ?
>‘‘अन्धकारमय महाद्वीप’’ किसे कहा जाता है ?
>‘लन्दन’ किस नदी के किनारे स्थित है ?
>ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती की दरगाह कहाँ स्थित है ?
>भारत के किस राज्य को ‘चावल का कटोरा’ (राइस बाउल) कहा जाता है ?
>अंतरराष्ट्रीय परमाणु ऊर्जा एजेंसी का मुख्यालय कहां स्थित है ?
>भारत का प्रथम बायोस्फियर रिजर्व कहां है ?
>कौन-से अनुच्छेद में ‘समता के अधिकार’ का प्रावधान है ?
>भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना के समय कौन भारत का वायसराय था ?
>अनसॉलिसिटेड ई.मेल को क्या कहते हैं ?
>सरकारिया आयोग किसके अध्ययन के लिए गठित किया गया था ?
>युनानियों को भारत से बाहर किसने निकाला था ?
>पृथ्वी के सबसे निकट कौन सा ग्रह है ?
>उत्तर प्रदेश में अनौपचारिक शिक्षा योजना शुरू की गई ?
>मनुष्य की आँखों में किसी वस्तु का प्रतिबिम्ब किस भाग पर बनता है ?
>इस समय भारत में सर्वाधिक मात्रा में पाया जाने वाला खनिज पदार्थ कौन सा है ?
>मानव द्वारा सर्वप्रथम किस धातु का प्रयोग किया गया ?
>कूलंब किसकी इकाई है ?
>हिन्दी में लिखी गई प्रसिध्द पुस्तक ‘राग दरबारी’ किसने लिखी है ?
>‘एशेज’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>कौन राममोहन राय के तत्काल बाद ब्रह्म समाज का प्रमुख बना ?
>‘धर्मनिरपेक्षता’ शब्द का सर्वप्रथम प्रयोग किया किसने किया था ?
>पृथ्वी पर विशालतम जीवित पक्षी कौन-सा है ?
>जनगणना 2011 के अनुसार भारत में प्रति हजार पुरुषों पर महिलाओं की संख्या कितनी है ?
>मल्लिका साराभाई किस क्षेत्र से जुड़ी हुई है ?
>आईसी 22 23 क्या है ?
>‘माई बेस्ट गेम ऑफ चेस’ किस शतरंज खिलाड़ी की प्रसिध्द पुस्तक है ?
>एल्युमिनियम का प्रमुख अयस्क कौन-सा है ?
>विश्व आर्थिक मंच का मुख्यालय कहाँ है ?
>भारतीय पंचवर्षीय योजनाओं के प्रारूप का अनुमोदन किसके द्वारा किया जाता है ?
>वर्तमान में संविधान में मूल कर्तव्यों की कुल संख्या कितनी है ?
>किस दिन महात्मा गांधी ने ‘दांडी यात्रा’ शुरू की थी ?
>जनगणना 2011 के अनुसार देश में प्रति हजार पुरुषों पर महिलाओं की संख्या कितनी है ?
>अनुदेशों के उस सेट को क्या कहते हैं, जो बताता है कि कम्प्यूटर को क्या करना है ?
>‘सर्वहारावर्ग का अधिनायकत्व’ शब्दों का निर्माण किसने किया ?
>उत्तर प्रदेश का सर्वाधिक प्राचीन संग्रहालय कहाँ स्थित है ?
>खाद्य ऊर्जा को हम किस इकाई में माप सकते हैं ?
>बिहार में 1857 ई. के विद्रोह को किसने नेतृत्व प्रदान किया था ?
>प्रसिध्द रशियन क्लासिक पुस्तक ‘दि मदर’ का लेखक कौन है ?
>कैडमियम प्रदूषण से होने वाला रोग का नाम क्या है ?
>1866 में दादाभाई नौरोजी द्वारा किस शहर में ईस्ट इंडिया एसोसिएशन की स्थापना की गई थी ?
>जवाहरलाल नेहरू फुटबॉल स्टेडियम किस राज्य में है ?
>पीछे का दृश्य देखने के लिए कौन-से दर्पण का प्रयोग किया जाता है ?
>शरीर में सबसे बड़ी अंतःस्रावी ग्रंथि कौनसी है ?
>‘लेडी विद द लैम्प’ किसे उपनाम दिया गया है ?
>स्वेज नहर किस सागरों को जोड़ती है ?
>भारत का राष्ट्रीय खेल क्या है ?
>डी.आर.डी.ओ. द्वारा विकसित अग्नि.5 मिसाइल की मारक क्षमता कितने कि.मी. तक है ?
>प्रसिध्द नारा ‘गरीबी हटाओ’ किस पंचवर्षीय योजना के दौरान दिया गया था ?
>फ्रांसिस्को डी अलमिडा कौन था ?
>विलुप्त होती प्रजातियों के बेहतर संरक्षण के लिए साइट्स कोप.16 सम्मेलन कहाँ सम्पन्न हुआ ?
>राष्ट्रीय अस्थि रोग विकलांग संस्थान कहाँ स्थित है ?
>विश्व का सबसे बड़ा सौर पाॅवर स्टेशन किस देश में है ?
>भारत में सबसे बड़ा जनजातीय समुदाय कौन सा है ?
>भारत के किस राज्य को ‘स्पाइस गार्डन’ के नाम से जाना जाता है ?
>लाल लाजपत राय किसके विरुध्द प्रदर्शन कर रहे थे, जब वे पुलिस की नृशंसता का शिकार हुए ?
>केन्द्रीय मन्त्रिपरिषद् के विरुध्द अविश्वास प्रस्ताव कहाँ प्रस्तुत किया जा सकता है ?
>कांच, हीरा और जल में प्रकाश के वेग का सही अवरोही क्रम क्या है ?
>हड्डी खाद के रूप में प्रयुक्त की जाती है, इसमें कौन सा पौध तत्व उपलब्ध होता है ?
>हमारी आकाशगंगा का सबसे बड़ा तारा कौन-सा है ?
>राष्ट्रपति को पद एवं गोपनीयता की शपथ कौन दिलवाता है ?
>गीत सेठी का सम्बन्ध किस खेल से है ?
>भारतीय राष्ट्रीय काँग्रेस के कहाँ पर आयोजित वार्षिक सत्र में ‘पूर्ण स्वराज’ का संकल्प अपनाया गया था ?
>राष्ट्रपति द्वारा आंतरिक अव्यवस्था के आधार पर आपातकाल की घोषणा पहली बार कब की गई ?
>अनुप्रस्थ तरंगें किस माध्यम में उत्पन्न की जा सकती हैं ?
>‘शाहनामा’ के रचनाकार कौन हैं ?
>एशियाई खेल.2014 में कहाँ होंगें ?
>‘चंगेज खाँ’ शब्द का क्या अर्थ होता है ?
>कौन-सा जलाशय अंडमान और निकोबार द्वीप समूहों को अलग करता है ?
>होम रूल लीग किसने शुरू की थी ?
>कबीर हिन्दी की किस स्थानीय भाषा में लिखते थे ?
>जिस दिन सूर्य पृथ्वी के सर्वाधिक निकट होता है, उस दिन को क्या कहते हैं ?
>गुप्त स्थापत्य कला का सर्वोत्ड्डष्ट नमूना कौन-सा मन्दिर है ?
>फासिज्म किसमें विश्वास रखता है ?
>‘मर्डेका कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>मानव ने ड्डषि कार्य किस युग से आरम्भ किया ?
>खनिज तेल एवं कोयला किन चट्टानों में पाया जाता है ?
>वह एन्जाइम जो दूध को दही में समेकित कर देता है ?
>सिखों के अन्तिम गुरु कौन थे ?
>‘नॉक आउट’ किस खेल में सम्बन्धित है ?
>कोंकण रेलवे लाईन की लंबाई कितने कि.मी. है ?
>किस मुगल शासक ने ‘न्याय की जंजीर’ लगवाई थी ?
>भारतीय संविधान के अंतर्गत संप्रभु शक्तियां किसके पास होती हैं ?
>विश्व विकास रिपोर्ट किसका वार्षिक प्रकाशन है ?
>उच्च न्यायालय के न्यायाधीशों के पद की शपथ किसके द्वारा दिलाई जाती है ?
>भारत का दागू, जियाचा तथा जीक्झू बाँधों को लेकर किस देश के साथ तनाव है ?
>‘गोलमेज सम्मेलन’ किसकी संस्तुतियों पर विचार के लिए आयोजित किए गए थे ?
>कौनसे भारतीय राजा के समय ईस्ट इण्डिया कम्पनी इंग्लैण्ड में स्थापित हुआ ?
>राष्ट्रवाद की भावना के प्रचार के लिए ‘गणपति’ एवं ‘शिवाजी’ उत्सव किसने प्रारम्भ किया ?
>भारत में वर्ष 1780 में कौन-सा पहला अंग्रेजी अखबार था ?
>भारत का प्रथम मुस्लिम शासक कौन था ?
>कनिष्क किस वर्ष में राज्य सिंहासन पर आरूढ़ हुए ?
>बैंकिंग परिचालनों में हम बहुत बार CBS शब्द पढ़ते हैं। CBS शब्द में C से क्या शब्द बनता है ?
>महलानोबिश मॉडल का सम्बन्ध किस पंचवर्षीय योजना के साथ जोड़ा गया है ?
>1605 में डचों ने सबसे पहले भारत में जहां अपना अधिकार जमाया, वह कौन सा स्थान था ?
>ग्राफ सर्च किसकी एप्लीकेशन है ?
>भारत के पूर्वी तट पर स्थित पत्तन के नाम क्या है ?
>यदि सूरत में बनी वस्तुएं मुंबई या दिल्ली में बेची जाएं, तो यह कौन सा व्यापार हुआ ?
>भारतीय संविधान की तीसरी अनुसूची का सम्बन्ध किससे है ?
>भारत के योजना आयोग का गठन किस वर्ष किया गया था ?
>जैव वैज्ञानिक लेमार्क किस देश से सम्बन्धित था ?
>उत्तर प्रदेश में उच्च न्यायालय कहाँ स्थित है ?
>ब्लड गु्रप की खोज किसने की ?
>सोने की शुध्दता को मापने के लिए ‘कैरेट’ शब्द का प्रयोग किया जाता है। सोने का शुध्दतम रूप क्या है ?
>भील पुरुष अपने बालों को ढकने के लिए सिर पर जो पहनते हैं, उसे क्या कहते हैं ?
>मोटर कार के धुएं से मानसिक रोग पैदा करने वाला प्रदूषक का नाम क्या है ?
>दलबदल से सम्बन्धित प्रावधान किस अनुसूची में रखे गए हैं ?
>‘किशन महाराज’ किस वाद्य यंत्र से सम्बन्धित हैं ?
>सुल्ताना रजिया बेगम किसकी बेटी थी ?
>भारत के राष्ट्रपति के चुनाव के लिए नागरिक को कितनी आयु पूरी कर लेनी चाहिए ?
>प्रथम एशियाई खेल कहाँ आयोजित किए गए थे ?
>विश्व में भारतीय रेलवे नेटवर्क की स्थिति कौन से नम्बर पर है ?
>कंप्यूटर प्रोग्राम हाइ लेवल प्रोग्रामिंग लैंग्वेज में लिखे जाते हैं, तथापि प्रोग्राम के मानव पठनीय पाठ को क्या कहते हैं ?
>माउस के दो मानक बटनों के बीच स्थित व्हील का क्या प्रयोग होता है ?
>भारत में सर्वाधिक समय तक मुख्यमंत्री बने रहने वाले व्यक्ति कौन हैं ?
>किस ब्रिटिश प्रधानमंत्री के समय भारत स्वतन्त्र हुआ ?
>‘आइस हॉकी’ किस देश का राष्ट्रीय खेल है ?
>विश्व का सबसे बड़ा डेल्टा कौन-सा है ?
>हमारी आकाशगंगा में नक्षत्रों की संख्या कितनी है ?
>योजना आयोग को स्थापित किए जाने का वर्ष कौन सा था ?
>प्रति व्यक्ति आय निकालने के लिए राष्ट्रीय आय को किससे भाग किया जाता है ?
>उत्तर प्रदेश की कौनसी जनजाति दीपावली को शोक के रूप में मनाती है ?
>बुध्द को प्रबोध कहां प्राप्त हुआ था ?
Managed Services By: Samikshaa Softwares