This is a Most important question of gk exam. Question is : पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 57 ते 60 ची उत्तरे लिहा. । । पशू बदलत नाहीत. त्यांची निवासस्थाने, जीवनशैली आणि भाषा या गोष्टी बदलत नाहीत. अनेक माणसांनाही असे न बदलणे सोयीचे म्हणून प्रिय ठरते. ही माणसे मग परिवर्तनापुढे संकटांचे डोंगर उभे करतात. या डोंगरांना नष्ट करीतच परिवर्तनवाद्यांना माणुसकीची वाट निर्माण करावी लागते. हे परिवर्तनवादी लोक परिवर्तनाला प्रतिष्ठा देतात. गती देतात. परिवर्तन रोखणाच्या विकृतींशी त्यांना सतत झगडावे लागते. स्वत:च परिवर्तन व्हावे लागते आणि परिवर्तन जन्माला घालावे लागते. परिवर्तन ही स्वत:चे एक संस्कृती असते. जीवन नवनव्याने निर्माण करणाच्या प्रयोगाचेच ते वर्णन असते. साहित्याने या प्रयोगाचा हात सोडायचा नसतो. जीवनाचे परिवर्तनाला दीपस्तंभ मानायचे असते. परिवर्तनाला पारखे होणारे जीवन निर्जीव होते आणि परिवर्तनाच्या मुखाने बोलणे नाकारणारे साहित्यही मुके होते. अर्थात आजवर परिवर्तनवाद्यांनी जीवनाचाही आणि साहित्याचाही प्रवाह आटू दिला नाही. जहरी फॅसिझमशी झगडत भाडत त्यांनी मानवाच्या मुक्तीची महाकाव्ये जन्माला घातली. मानवी न्यायाचा विजय साजरी करणारी वाङ्मयीन महत्तेची शिखरे उभारली. विषमतेच्या काळ्या साम्राज्याविरुद्ध निर्वाणीचे संग्राम पेटवले. सूर्यकुलाचा वारसा समृद्ध केला. परिवर्तनाच्या मूल्यांशी फारकत घेणारे आणि माणुसकीच्या प्रस्थापनेकडे पाठ फिरविणारे लोक कलावादी होतात. फॅसिस्ट, तटस्थ आणि विद्रोही असे तीनच प्रकारचे लोक असतात आणि असे तीनच प्रकारचे लोक साहित्यिकही असतात. कलावादी समीक्षक हे पहिल्या दोन प्रकारच्या लोकांचे आणि लेखकांचे प्रवक्ते असतात. हे लोक, हे लेखक आणि हे समीक्षक प्रतिगाम्यांना अतोनात प्रिय असतात. तिस-या प्रकारचे म्हणजे विद्रोही लेखक शोषणाच्या विरोधात संघर्षात उभे राहतात. हे लेखक, त्यांचे समीक्षक आणि त्यांचे वाचक हे परिवर्तनाचे प्रवक्ते असतात. त्यामुळेच प्रतिगाम्यांना ते आपले अत्यंत स्पष्ट आणि सख्खे शत्रु वाटत असतात. शेवटी या सर्वच व्यवहारातील वरील सर्वच घटकांचे मानसशास्त्र डोके ठिकाणावर ठेवून मूलभूत पातळीवरून तपासून पाहावे लागते. ते प्रतिगाम्यांच्या तळ्यात आपली कमळे फुलवितात की परिवर्तनाच्या मळ्यात आपली माणुसकी फुलवितात हे पाहणे आवश्यक असते. इतरांसोबतच लेखकांच्या विचारांना आणि भावनांनाही एक वर्गचारित्र्य असतेच. खरी परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम हे वर्गचारित्र्य अधोरेखित करते. लेखकाच्या शब्दांची भूमिका त्याशिवाय लक्षातच येत नाही. लेखकाचा शब्द आपल्याकडे मृत्यू घेऊन येतो आहे की जीवन घेऊन येतो आहे ते कळत नाही. आपण वाचतो तो शब्द शत्रू आहे की मित्र आहे ते कळत नाही. परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम शब्दामागच्या लेखकाची निश्चिती करते. त्यामुळे ती अभिव्यक्तीच्या मोहक चकव्यांना भुलत नाही आणि विंचवांची माळ गळ्यात घालत नाही. | आपल्याकडे अशा विंचवांच्या माळा गळ्यात घालणारे खूप असले तरी कपटी लोकांची कारस्थाने ओळखणारे जागते पहारेही पुष्कळच आहेत. परिवर्तनानेच त्यांना हा उदंड डोळसपणा दिलेला असतो. कारण परिवर्तन म्हणजे शोषणविहीन जीवनाची मूल्ये! परिवर्तन म्हणजे मानवी जीवनाच्या निर्मितीची चिरंतन प्रयोगशाळाच असते. | 57. खालील दोन विधाने वाचा व अचूक पर्याय निवडा. (a) परिवर्तन अप्रिय असणारी माणसे पशुवत असतात. (b) पशुवत माणसे परिवर्तनाला विरोध करत नाहीत. , Options is : 1. दोन्ही चूक , 2. दोन्ही बरोबर, 3.a) बरोबर व (b) चूक , 4. (a) चूक व (b) बरोबर , 5. NULL
Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india
Question Answer
पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 57 ते 60 ची उत्तरे लिहा. । । पशू बदलत नाहीत. त्यांची निवासस्थाने, जीवनशैली आणि भाषा या गोष्टी बदलत नाहीत. अनेक माणसांनाही असे न बदलणे सोयीचे म्हणून प्रिय ठरते. ही माणसे मग परिवर्तनापुढे संकटांचे डोंगर उभे करतात. या डोंगरांना नष्ट करीतच परिवर्तनवाद्यांना माणुसकीची वाट निर्माण करावी लागते. हे परिवर्तनवादी लोक परिवर्तनाला प्रतिष्ठा देतात. गती देतात. परिवर्तन रोखणाच्या विकृतींशी त्यांना सतत झगडावे लागते. स्वत:च परिवर्तन व्हावे लागते आणि परिवर्तन जन्माला घालावे लागते. परिवर्तन ही स्वत:चे एक संस्कृती असते. जीवन नवनव्याने निर्माण करणाच्या प्रयोगाचेच ते वर्णन असते. साहित्याने या प्रयोगाचा हात सोडायचा नसतो. जीवनाचे परिवर्तनाला दीपस्तंभ मानायचे असते. परिवर्तनाला पारखे होणारे जीवन निर्जीव होते आणि परिवर्तनाच्या मुखाने बोलणे नाकारणारे साहित्यही मुके होते. अर्थात आजवर परिवर्तनवाद्यांनी जीवनाचाही आणि साहित्याचाही प्रवाह आटू दिला नाही. जहरी फॅसिझमशी झगडत भाडत त्यांनी मानवाच्या मुक्तीची महाकाव्ये जन्माला घातली. मानवी न्यायाचा विजय साजरी करणारी वाङ्मयीन महत्तेची शिखरे उभारली. विषमतेच्या काळ्या साम्राज्याविरुद्ध निर्वाणीचे संग्राम पेटवले. सूर्यकुलाचा वारसा समृद्ध केला. परिवर्तनाच्या मूल्यांशी फारकत घेणारे आणि माणुसकीच्या प्रस्थापनेकडे पाठ फिरविणारे लोक कलावादी होतात. फॅसिस्ट, तटस्थ आणि विद्रोही असे तीनच प्रकारचे लोक असतात आणि असे तीनच प्रकारचे लोक साहित्यिकही असतात. कलावादी समीक्षक हे पहिल्या दोन प्रकारच्या लोकांचे आणि लेखकांचे प्रवक्ते असतात. हे लोक, हे लेखक आणि हे समीक्षक प्रतिगाम्यांना अतोनात प्रिय असतात. तिस-या प्रकारचे म्हणजे विद्रोही लेखक शोषणाच्या विरोधात संघर्षात उभे राहतात. हे लेखक, त्यांचे समीक्षक आणि त्यांचे वाचक हे परिवर्तनाचे प्रवक्ते असतात. त्यामुळेच प्रतिगाम्यांना ते आपले अत्यंत स्पष्ट आणि सख्खे शत्रु वाटत असतात. शेवटी या सर्वच व्यवहारातील वरील सर्वच घटकांचे मानसशास्त्र डोके ठिकाणावर ठेवून मूलभूत पातळीवरून तपासून पाहावे लागते. ते प्रतिगाम्यांच्या तळ्यात आपली कमळे फुलवितात की परिवर्तनाच्या मळ्यात आपली माणुसकी फुलवितात हे पाहणे आवश्यक असते. इतरांसोबतच लेखकांच्या विचारांना आणि भावनांनाही एक वर्गचारित्र्य असतेच. खरी परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम हे वर्गचारित्र्य अधोरेखित करते. लेखकाच्या शब्दांची भूमिका त्याशिवाय लक्षातच येत नाही. लेखकाचा शब्द आपल्याकडे मृत्यू घेऊन येतो आहे की जीवन घेऊन येतो आहे ते कळत नाही. आपण वाचतो तो शब्द शत्रू आहे की मित्र आहे ते कळत नाही. परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम शब्दामागच्या लेखकाची निश्चिती करते. त्यामुळे ती अभिव्यक्तीच्या मोहक चकव्यांना भुलत नाही आणि विंचवांची माळ गळ्यात घालत नाही. | आपल्याकडे अशा विंचवांच्या माळा गळ्यात घालणारे खूप असले तरी कपटी लोकांची कारस्थाने ओळखणारे जागते पहारेही पुष्कळच आहेत. परिवर्तनानेच त्यांना हा उदंड डोळसपणा दिलेला असतो. कारण परिवर्तन म्हणजे शोषणविहीन जीवनाची मूल्ये! परिवर्तन म्हणजे मानवी जीवनाच्या निर्मितीची चिरंतन प्रयोगशाळाच असते. | 57. खालील दोन विधाने वाचा व अचूक पर्याय निवडा. (a) परिवर्तन अप्रिय असणारी माणसे पशुवत असतात. (b) पशुवत माणसे परिवर्तनाला विरोध करत नाहीत.
Important MCQ on Related TestName
Old Exam Quiz On
Exam Quiz On
Hindi Corner ( Ctrl + Mouse Click)
>अंग्रेजों द्वारा कलकत्ता में निर्मित दुर्ग का नाम क्या है ?
>विजय केलकर समिति की रिपोर्ट किससे सम्बन्धित थी ?
>स्वेज नहर किस सागरों को जोड़ती है ?
>चण्डीगढ़ का वास्तुविद् ले कोर्बुजिया किस देश का नागरिक था ?
>शिवाजी का राज्याभिषेक कब हुआ था ?
>लिफ्ट का आविष्कार किसने और कब किया ?
>कौन-सा देश सबसे अधिक टिंबर पैदा करता है ?
>स्वामीनारायण मन्दिर, अक्षरधाम कहाँ स्थित है ?
>सार्वजनिक लेखा समिति अपनी रिपोर्ट किसे प्रस्तुत करती है ?
>बिरजू महाराज ने किस नृत्य शैली में ख्याति प्राप्त की थी ?
>‘कथकली’ किस राज्य का प्रमुख नृत्य है ?
>‘रोम’ शहर किस नदी के तट पर बसा है ?
>ब्लैक बॉक्स रिकॉर्डर का आविष्कार किसने किया ?
>राज्य योजना आयोग का अध्यक्ष कौन होता है ?
>1605 में डचों ने सबसे पहले भारत में जहां अपना अधिकार जमाया, वह कौन सा स्थान था ?
>पेट में भोजन को पचाने के लिए किसकी खास आवश्यकता होती है ?
>संविधान सभा ने राष्ट्रीय गान को कब स्वीकार किया ?
>सम्पत्ति के बँटवारे (निपटारे) के सम्बन्ध में न्यायालय के आदेशों का यथोचित पालन हुआ है कि नहीं, यह देखने का दायित्व किसका है ?
>‘चाइनामैन’ शब्द किस खेल में सम्बन्धित है ?
>संविधान में कितने प्रकार के आपातकालों का प्रावधान है ?
>‘सुदीरमन कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>अशोक के किस शिलालेख में उसकी कंलिंग विजय का वर्णन है ?
>किस ब्रिटिश प्रधानमंत्री के समय भारत स्वतन्त्र हुआ ?
>ग्यारहवीं पंचवर्षीय योजना की अवधि क्या थी ?
>कोंकण रेलवे लाईन की लंबाई कितने कि.मी. है ?
>कौनण्सा राष्ट्रीय राजमार्ग नागपुर को कन्याकुमारी से जोड़ता है ?
>भारत में एकल नागरिकता की अवधारणा किस देश के संविधान से अपनाई गई है ?
>राज्यालय/हड़प नीति/गोद निषेध सिध्दान्त किसके द्वारा लागू किया गया था ?
>भारतीय संघ की शक्ति किसमें निहित है ?
>भारत में सर्वाधिक समय तक मुख्यमंत्री बने रहने वाले व्यक्ति कौन हैं ?
>‘गायत्री मंत्र’ किस वेद में लिखित है ?
>‘बगदाद’ किस नदी के किनारे स्थित है ?
>भारतीय संविधान के किस अनुच्छेद में किसी भी प्रकार छुआछूत को असंवैधानिक घोषित किया गया है ?
>उत्तर प्रदेश में स्वतन्त्रता से पूर्व कुल कितने विश्वविद्यालय थे ?
>पंचायती राज व्यवस्था सम्बन्धित प्रावधान भारतीय संविधान की किस अनुसूची में रखे गए हैं ?
>उत्तर प्रदेश में प्रतिवर्ष होलिकोत्सव के अवसर पर लट्ठमार होली का आयोजन कहाँ होता है ?
>‘दीवान.ए.अमीर.कोही’ विभाग की स्थापना किस सुल्तान ने की थी ?
>किस नदी को ‘दक्षिण गंगा’ कहा जाता है ?
>‘ऐन इक्बल म्यूजिक’ के लेखक कौन हैं ?
>चीनी यात्री फाह्यान किस शासक के समय में आया था ?
>राज्यसभा का सदस्य बनने के लिए न्यूनतम निर्धारित आयु क्या हैं ?
>किस जंतु में तंत्रिका तंत्र नहीं होता ?
>किस पंचवर्षीय योजना का मुख्य उद्देश्य आर्थिक आत्मनिर्भरता था ?
>आईसी चिपों का निर्माण किससे किया जाता है ?
>गुरु केलुचरण महापात्र किस नृत्य शैली में निपुण थे ?
>भारत का प्रथम मुस्लिम शासक कौन था ?
>भारत में सर्वप्रथम कौन यूरोपीय व्यापारी आया ?
>‘सर्वहारावर्ग का अधिनायकत्व’ शब्दों का निर्माण किसने किया ?
>संसार का विशालतम स्तनधारी कौन-सा है ?
>भारतीय इतिहास में ‘राजा बनाने वाले’ के नाम से प्रसि; सैदय बन्धु कौन थे ?
>दिन और रात कहाँ बराबर होते हैं ?
>‘किशन महाराज’ किस वाद्य यंत्र से सम्बन्धित हैं ?
>‘योजना विधि’ के जन्मदाता कौन हैं ?
>विश्व में प्रथम महिला प्रधानमंत्री कौन थी ?
>उत्तर प्रदेश में पैराट्रूपर्स ट्रेनिंग स्कूल किस नगर में स्थित है ?
>‘गरबा’ कहाँ का लोकनृत्य है ?
>यू.एस.ए. की राजधानी किस नदी के किनारे स्थित है ?
>भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना कहाँ हुई ?
>‘द लॉस ऑफ इनहेरिटेन्स’ किसकी ड्डति है ?
>किस वायसरॉय के काल में वर्नाकुलर प्रेस एक्ट निरस्त किया गया ?
>पृथ्वी की कितने प्रतिशत अनियमित सतह पानी से घिरी हुई है ?
>बेटल कन किस खेल से सम्बन्धित है ?
>‘डबल फॉल्ट’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>विश्व का सबसे ऊँचा पर्वत शिखर ‘माउण्ट एवरेस्ट’ कहाँ स्थित है ?
>‘बाबरनामा’ मूल रूप से किसमें लिखा गया है ?
>मंत्रीमण्डल सामूहिक रूप से किसके प्रति उत्तरदायी है ?
>भारत के किस राज्य को ‘चावल का कटोरा’ (राइस बाउल) कहा जाता है ?
>भारतीय रिजर्व बैंक के लेखा वर्ष की अवधि क्या है ?
>चीन द्वारा निर्मित ग्वादर बन्दरगाह किस देश में स्थित है ?
>कम्प्यूटर की स्मृति का वह हिस्सा जहाँ डेटा, निर्देश अस्थायी रूप से सुरक्षित किया जा सकता है ?
>भारत के संविधान निर्माण के दौरान संविधान सभा की प्रारूप समिति के अध्यक्ष कौन थे ?
>उत्तर प्रदेश में सबसे अधिक पुराना विश्वविद्यालय कौन-सा है ?
>बच्चों के भोजन के अधिकार पर दूसरा राष्ट्रीय सम्मेलन कहाँ आयोजित किया गया ?
>डी.एन.ए. का प्रमुख कार्य क्या है ?
>श्रव्य परिसर में ध्वनि तरंगों की आवृत्ति क्या होती है ?
>‘क्ले कोर्ट’ तथा ‘हार्ड कोट’ किस खेल से सम्बन्धित हैं ?
>चीन द्वारा प्रक्षेपित चोंगशिग 11 किस प्रकार का उपग्रह है ?
>हजामत का शीशा किस तरह का होता है ?
>RBI की अधिसूचना के अनुसार, 29 जून 2011 से कौन-से सिक्के बंद हो गये ?
>प्याज में खाद्य भाग कौन सा है ?
>राजस्थान राज्य की सर्वाधिक लम्बी सीमा किस राज्य के साथ है ?
>ओजोन परत को हानि पहुँचाने वाला घरेलू उपकरण कौन सा है ?
>भारत में दल.रहित लोकतंत्र का प्रस्ताव किसने रखा था ?
>किस राजा के शासनकाल में ईसाई धर्म प्रचारक ‘सेण्ट थॉमस’ भारत आया ?
>विश्व में कपास का सर्वाधिक ड्डषि क्षेत्र किस देश का है ?
>पृथ्वी के सबसे निकट कौन सा ग्रह है ?
>मानव-रूधिर का pH क्या है ?
>‘‘मस्तिष्क कोरी पटिया के समान है, जिस पर अनुभव के द्वारा कुछ भी लिखा जा सकता है.’’ उक्त कथन किसका है ?
>भारत का सबसे पुराना हॉकी टूर्नामेन्ट कौन-सा है ?
>जयसमंद झील कहाँ स्थित है ?
>किस अधिनियम को ‘काला कानून’ की संज्ञा दी गई थी ?
>अंग्रेजी ईस्ट इंडिया कंपनी का प्रतिनिधि कैप्टन हॉकिंस किसके राजदरबार में राजकीय अनुग्रह प्राप्त करने के लिए उपस्थित हुआ था ?
>पैगंबर हजरत मोहम्मद साहब का जन्म कहाँ हुआ था ?
>वाणिज्यिक कर.दाताओं के लिए त्ठप् की ई.भुगतान प्रणाली चालू करने वाला देश का प्रथम राज्य कौन-सा है ?
>एशियाटिक सोसायटी का संस्थापक कौन था ?
>‘आयरन’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>किस सिख गुरू ने स्वयं को सच्चा बादशाह कहा था ?
>‘जिसके पेट पर माँ ने रस्सी बाँधी थी’ उसे क्या कहते ?
>ड्डष्ण.भक्त मीरा का ब्याह किस राजवंश में हुआ था ?
>उत्तर प्रदेश शैक्षणिक अनुसन्धान एवं विकास परिषद् की स्थापना किस वर्ष की गई ?
>सहतारा यसितार) का जनक किसको समझा जाता है ?
>आंखो से दिखाई देने वाला सबसे दूरस्थ खगोलीय पिंड अर्थात् एंड्रोमीडा की ग्रेट गैलेक्सी पृथ्वी से कितने प्रकाश वर्ष की दूरी पर है ?
>भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की प्रथम महिला अध्यक्ष कौन थी ?
>‘वानखेड़े स्टेडियम’ कहाँ अवस्थित है?
>शरीर की सबसे लम्बी हड्डी कौन सी है ?
>विश्व की सबसे बड़ी वित्तीय संस्थाओं में से एक - बैंक ऑफ अमेरिका के बोर्ड में निदेशक के रूप में नियुक्त पहला गैर.अमेरिकी व्यक्ति कौन है ?
>पुलिस द्वारा गिरफ्तार किए गए तथा हिरासत में लिए गए व्यक्ति को कितनी समयावधि के भीतर निकटतम मजिस्ट्रेट के पास ले जाया जाना होता है ?
>अकबर ने फतेहपुर सीकरी में बुलन्द दरवाजा का निर्माण किस विजय के लिए करवाया था ?
>बिग-बैंग सिध्दांत का प्रथम प्रमाण किसने दिया ?
>पुस्तक ‘द रोड अहेड’ का लेखक कौन है ?
>सालारजंग संग्रहालय कहाँ स्थित है ?
>भारत द्वारा अपने देश में विकसित हलके युध्दक विमान का नाम क्या है ?
>विश्व के सबसे ऊंचे रेल पुल का जम्मू.कश्मीर में निर्माण हो रहा है। यह पुल किस नदी पर होगा ?
>मौर्य शासक अशोक ने कलिंग पर कब आक्रमण किया था ?
>कम्प्यूटर व दूरसंचार प्रणाली की सबसे छोटी सूचना संग्रहण इकाई कौन सी है ?
>पृथ्वी पर विशालतम जीवित पक्षी कौन-सा है ?
>रक्ताल्पता रोग किसकी कमी से होता है ?
>रिक्टर पैमाने द्वारा किसे मापा जाता है ?
>समसूत्री विभाजन के फलस्वरूप कितनी सन्तति कोशिकाओं का निर्माण होता है ?
>लाल लाजपत राय किसके विरुध्द प्रदर्शन कर रहे थे, जब वे पुलिस की नृशंसता का शिकार हुए ?
>एल्युमिनियम का प्रमुख अयस्क कौन-सा है ?
>‘नटराज मन्दिर’ कहाँ स्थित है ?
>उत्तर प्रदेश में उर्दू प्रशिक्षण एवं अनुसन्धान केन्द्र कहां अवस्थित है ?
>उत्तर प्रदेश में विकेन्द्रित नियोजन प्रणाली कब शुरू की गई ?
>भील पुरुष अपने बालों को ढकने के लिए सिर पर जो पहनते हैं, उसे क्या कहते हैं ?
>उपन्यास ‘देवदास’ का लेखक कौन है ?
>भारतीय गैण्डे किस अभयारण्य में पाए जाते हैं ?
>पेनिसिलीन की खोज किसने की थी ?
>चर्चित किताब ‘हेमलेट’ किसके द्वारा लिखी गई थी ?
>महाराष्ट्र के संगीत रंगमंच का प्रसिध्द लोकरूप कौन-सा है ?
>खानवां के युध्द में बाबर द्वारा पराजित किया जाने वाला राजपूत राजा कौन था ?
>स्वतः चालित गाडि़यों में लगे हुए बे्रक में किस प्रकार की व्यवस्था होती है ?
>कौन-सा जैवीय कारक मरुस्थलों में कम वनस्पति के उत्पादन के लिए उत्तरदायी होता है ?
>11 मार्च 2011 को जापान में आए जोरदार भूकंप एवं सुनामी द्वारा जिन न्यूक्लीय रिएक्टरों की भारी क्षति के फलस्वरूप विकिरण का रिसाव हुआ, वे किस जगह थे ?
>किस उच्च न्यायालय द्वारा भारत में ‘बंद’ आयोजित करने को पहली बार अवैध घोषित किया गया ?
>चंद्रमा तारामंडल से वापस अपनी स्थिति में जाने में कितना समय लेता है ?
>एक ही स्थान पर लगने वाले दो ‘महाकुम्भ’ मेलों के बीच कितना अन्तराल होता है ?
>सुश्री हेली थोर्निंग श्मिड्ट किस देश की पहली महिला प्रधानमंत्री हैं ?
>भारत में राज्यों एवं केन्द्रशासित प्रदेशों की संख्या कितनी है ?
>ओडिशा का प्रमुख शास्त्रीय नृत्य किस नाम से जाना जाता है ?
>‘प्रकाश वर्ष’ किसकी इकाई है ?
>‘तानसेन सम्मान’ किस राज्य को सरकार ने शुरू किया था ?
>कौन-सा जलाशय अंडमान और निकोबार द्वीप समूहों को अलग करता है ?
>‘गायत्री मन्त्र’ का उल्लेख किस वेद में है ?
>शरीर के आंतरिक अंगो का परीक्षण किस उपकरण द्वारा किया जाता है ?
>भारत के संविधान के अनुच्छेद 371 के संदर्भ में निम्नलिखित में से किस राज्य के राज्यपाल का राज्य के कानून एवं व्यवस्था के विषय में विशेष उत्तरदायित्व है ?
>विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) की अवधारणा किस देश में पहले शुरू की गई थी ?
>फासिज्म किसमें विश्वास रखता है ?
>विश्व में भारतीय रेलवे नेटवर्क की स्थिति कौन से नम्बर पर है ?
>एम.गवर्नेंस को वृहद् स्तर पर लागू करने वाला देश का पहला राज्य कौन-सा है ?
Managed Services By: Samikshaa Softwares