This is a Most important question of gk exam. Question is : पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 55 ते 57 ची उत्तरे लिहा. । । पशू बदलत नाहीत. त्यांची निवासस्थाने, जीवनशैली आणि भाषा या गोष्टी बदलत नाहीत. अनेक माणसांनाही असे न बदलणे सोयीचे म्हणून प्रिय ठरते. ही माणसे मग परिवर्तनापुढे संकटांचे डोंगर उभे करतात. या डोंगरांना नष्ट करीतच परिवर्तनवाद्यांना माणुसकीची वाट निर्माण करावी लागते. हे परिवर्तनवादी लोक परिवर्तनाला प्रतिष्ठा देतात. गती देतात. परिवर्तन रोखणाच्या विकृतींशी त्यांना सतत झगडावे लागते. स्वत:च परिवर्तन व्हावे लागते आणि परिवर्तन जन्माला घालावे लागते. परिवर्तन ही स्वत:चे एक संस्कृती असते. जीवन नवनव्याने निर्माण करणाच्या प्रयोगाचेच ते वर्णन असते. साहित्याने या प्रयोगाचा हात सोडायचा नसतो. जीवनाचे परिवर्तनाला दीपस्तंभ मानायचे असते. परिवर्तनाला पारखे होणारे जीवन निर्जीव होते आणि परिवर्तनाच्या मुखाने बोलणे नाकारणारे साहित्यही मुके होते. अर्थात आजवर परिवर्तनवाद्यांनी जीवनाचाही आणि साहित्याचाही प्रवाह आटू दिला नाही. जहरी फॅसिझमशी झगडत भाडत त्यांनी मानवाच्या मुक्तीची महाकाव्ये जन्माला घातली. मानवी न्यायाचा विजय साजरी करणारी वाङ्मयीन महत्तेची शिखरे उभारली. विषमतेच्या काळ्या साम्राज्याविरुद्ध निर्वाणीचे संग्राम पेटवले. सूर्यकुलाचा वारसा समृद्ध केला. परिवर्तनाच्या मूल्यांशी फारकत घेणारे आणि माणुसकीच्या प्रस्थापनेकडे पाठ फिरविणारे लोक कलावादी होतात. फॅसिस्ट, तटस्थ आणि विद्रोही असे तीनच प्रकारचे लोक असतात आणि असे तीनच प्रकारचे लोक साहित्यिकही असतात. कलावादी समीक्षक हे पहिल्या दोन प्रकारच्या लोकांचे आणि लेखकांचे प्रवक्ते असतात. हे लोक, हे लेखक आणि हे समीक्षक प्रतिगाम्यांना अतोनात प्रिय असतात. तिस-या प्रकारचे म्हणजे विद्रोही लेखक शोषणाच्या विरोधात संघर्षात उभे राहतात. हे लेखक, त्यांचे समीक्षक आणि त्यांचे वाचक हे परिवर्तनाचे प्रवक्ते असतात. त्यामुळेच प्रतिगाम्यांना ते आपले अत्यंत स्पष्ट आणि सख्खे शत्रु वाटत असतात. शेवटी या सर्वच व्यवहारातील वरील सर्वच घटकांचे मानसशास्त्र डोके ठिकाणावर ठेवून मूलभूत पातळीवरून तपासून पाहावे लागते. ते प्रतिगाम्यांच्या तळ्यात आपली कमळे फुलवितात की परिवर्तनाच्या मळ्यात आपली माणुसकी फुलवितात हे पाहणे आवश्यक असते. इतरांसोबतच लेखकांच्या विचारांना आणि भावनांनाही एक वर्गचारित्र्य असतेच. खरी परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम हे वर्गचारित्र्य अधोरेखित करते. लेखकाच्या शब्दांची भूमिका त्याशिवाय लक्षातच येत नाही. लेखकाचा शब्द आपल्याकडे मृत्यू घेऊन येतो आहे की जीवन घेऊन येतो आहे ते कळत नाही. आपण वाचतो तो शब्द शत्रू आहे की मित्र आहे ते कळत नाही. परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम शब्दामागच्या लेखकाची निश्चिती करते. त्यामुळे ती अभिव्यक्तीच्या मोहक चकव्यांना भुलत नाही आणि विंचवांची माळ गळ्यात घालत नाही. | आपल्याकडे अशा विंचवांच्या माळा गळ्यात घालणारे खूप असले तरी कपटी लोकांची कारस्थाने ओळखणारे जागते पहारेही पुष्कळच आहेत. परिवर्तनानेच त्यांना हा उदंड डोळसपणा दिलेला असतो. कारण परिवर्तन म्हणजे शोषणविहीन जीवनाची मूल्ये! परिवर्तन म्हणजे मानवी जीवनाच्या निर्मितीची चिरंतन प्रयोगशाळाच असते. | 55. पुढीलपैकी कोणते कार्य कलावादी लोक करतात? , Options is : 1. मानव मुक्तीचा लढा उभारणे., 2. परिवर्तन मूल्य व माणुसकीला विरोध करणे. , 3.मानवी न्यायासाठी वाङ्मयनिर्मिती करणे. , 4. विषमतेला विरोध करणे., 5. NULL
Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india
Question Answer
पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 55 ते 57 ची उत्तरे लिहा. । । पशू बदलत नाहीत. त्यांची निवासस्थाने, जीवनशैली आणि भाषा या गोष्टी बदलत नाहीत. अनेक माणसांनाही असे न बदलणे सोयीचे म्हणून प्रिय ठरते. ही माणसे मग परिवर्तनापुढे संकटांचे डोंगर उभे करतात. या डोंगरांना नष्ट करीतच परिवर्तनवाद्यांना माणुसकीची वाट निर्माण करावी लागते. हे परिवर्तनवादी लोक परिवर्तनाला प्रतिष्ठा देतात. गती देतात. परिवर्तन रोखणाच्या विकृतींशी त्यांना सतत झगडावे लागते. स्वत:च परिवर्तन व्हावे लागते आणि परिवर्तन जन्माला घालावे लागते. परिवर्तन ही स्वत:चे एक संस्कृती असते. जीवन नवनव्याने निर्माण करणाच्या प्रयोगाचेच ते वर्णन असते. साहित्याने या प्रयोगाचा हात सोडायचा नसतो. जीवनाचे परिवर्तनाला दीपस्तंभ मानायचे असते. परिवर्तनाला पारखे होणारे जीवन निर्जीव होते आणि परिवर्तनाच्या मुखाने बोलणे नाकारणारे साहित्यही मुके होते. अर्थात आजवर परिवर्तनवाद्यांनी जीवनाचाही आणि साहित्याचाही प्रवाह आटू दिला नाही. जहरी फॅसिझमशी झगडत भाडत त्यांनी मानवाच्या मुक्तीची महाकाव्ये जन्माला घातली. मानवी न्यायाचा विजय साजरी करणारी वाङ्मयीन महत्तेची शिखरे उभारली. विषमतेच्या काळ्या साम्राज्याविरुद्ध निर्वाणीचे संग्राम पेटवले. सूर्यकुलाचा वारसा समृद्ध केला. परिवर्तनाच्या मूल्यांशी फारकत घेणारे आणि माणुसकीच्या प्रस्थापनेकडे पाठ फिरविणारे लोक कलावादी होतात. फॅसिस्ट, तटस्थ आणि विद्रोही असे तीनच प्रकारचे लोक असतात आणि असे तीनच प्रकारचे लोक साहित्यिकही असतात. कलावादी समीक्षक हे पहिल्या दोन प्रकारच्या लोकांचे आणि लेखकांचे प्रवक्ते असतात. हे लोक, हे लेखक आणि हे समीक्षक प्रतिगाम्यांना अतोनात प्रिय असतात. तिस-या प्रकारचे म्हणजे विद्रोही लेखक शोषणाच्या विरोधात संघर्षात उभे राहतात. हे लेखक, त्यांचे समीक्षक आणि त्यांचे वाचक हे परिवर्तनाचे प्रवक्ते असतात. त्यामुळेच प्रतिगाम्यांना ते आपले अत्यंत स्पष्ट आणि सख्खे शत्रु वाटत असतात. शेवटी या सर्वच व्यवहारातील वरील सर्वच घटकांचे मानसशास्त्र डोके ठिकाणावर ठेवून मूलभूत पातळीवरून तपासून पाहावे लागते. ते प्रतिगाम्यांच्या तळ्यात आपली कमळे फुलवितात की परिवर्तनाच्या मळ्यात आपली माणुसकी फुलवितात हे पाहणे आवश्यक असते. इतरांसोबतच लेखकांच्या विचारांना आणि भावनांनाही एक वर्गचारित्र्य असतेच. खरी परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम हे वर्गचारित्र्य अधोरेखित करते. लेखकाच्या शब्दांची भूमिका त्याशिवाय लक्षातच येत नाही. लेखकाचा शब्द आपल्याकडे मृत्यू घेऊन येतो आहे की जीवन घेऊन येतो आहे ते कळत नाही. आपण वाचतो तो शब्द शत्रू आहे की मित्र आहे ते कळत नाही. परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम शब्दामागच्या लेखकाची निश्चिती करते. त्यामुळे ती अभिव्यक्तीच्या मोहक चकव्यांना भुलत नाही आणि विंचवांची माळ गळ्यात घालत नाही. | आपल्याकडे अशा विंचवांच्या माळा गळ्यात घालणारे खूप असले तरी कपटी लोकांची कारस्थाने ओळखणारे जागते पहारेही पुष्कळच आहेत. परिवर्तनानेच त्यांना हा उदंड डोळसपणा दिलेला असतो. कारण परिवर्तन म्हणजे शोषणविहीन जीवनाची मूल्ये! परिवर्तन म्हणजे मानवी जीवनाच्या निर्मितीची चिरंतन प्रयोगशाळाच असते. | 55. पुढीलपैकी कोणते कार्य कलावादी लोक करतात?
Important MCQ on Related TestName
Old Exam Quiz On
Exam Quiz On
Hindi Corner ( Ctrl + Mouse Click)
>विश्व में भारतीय रेलवे नेटवर्क की स्थिति कौन से नम्बर पर है ?
>नासा ने ग्रीनलैण्ड की बर्फ का अध्ययन करने के लिए एक रोबोट भेजा है। इसका नाम क्या है ?
>‘तानसेन सम्मान’ किस राज्य को सरकार ने शुरू किया था ?
>पृथ्वी का ऊपरी वायुमंडल सूर्य की ऊर्जा का कुल कितना भाग अंतरिक्ष में प्रतिबिंबित करता है ?
>राष्ट्रपति को पद एवं गोपनीयता की शपथ कौन दिलवाता है ?
>मेवाड़ प्रजामण्डल की स्थापना किसने की ?
>विश्व की सबसे लम्बी नदी कौन सी है ?
>पोखरन में अणु विस्फोटन कब हुआ था ?
>सूर्य में कौनसी गैस सर्वाधिक मात्रा में पाई जाती है ?
>‘एशेज’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>‘‘द वे ऑफ नाइफः द सी आईए, ए सीक्रेट आर्मी एण्ड ए वार एट द एण्ड्स ऑफ द अर्थ’’ पुस्तक के लेखक कौन हैं ?
>हमारे शरीर में त्वचा की सतह के नीचे मौजूद वसा किसके अवरोधक का कार्य करती है ?
>श्रीलंका के राजा मेघवर्मन ने किस गुप्त शासक से भगवान बुध्द का मन्दिर बनवाने की अनुमति माँगी थी ?
>पुस्तक ‘द रोड अहेड’ का लेखक कौन है ?
>पुस्तक ‘कामायनी’ के रचयिता कौन हैं ?
>भारत की अपराजिता दत्ता को हॉर्नबिल प्रजाति के पक्षियों के संरक्षण के लिए काम पर ह्निटली पुरस्कार से सम्मानित किया गया है। वह कहां की निवासी हैं ?
>WWW का पूरा रूप क्या है ?
>www के आविष्कारक व प्रवर्तक कौन हैं ?
>मानव हृदय का कौन सा प्रकोष्ठ, पूर्णतः आक्सीजनीड्डत रक्त को महाधमनी में और वहां से पूरे शरीर में भेजता है ?
>भारतीय संविधान ने ‘राज्यनीति के निदेशक सिध्दान्त’ कहाँ से लिए है ?
>कौनसे भारतीय राजा के समय ईस्ट इण्डिया कम्पनी इंग्लैण्ड में स्थापित हुआ ?
>भारतीय संविधान की कौनसी अनुसूची राज्य परिषद् की सीटों के बटवारे के बारे में वर्णन करती है ?
>भारत में पहला आम चुनाव कब हुआ ?
>राज्यालय/हड़प नीति/गोद निषेध सिध्दान्त किसके द्वारा लागू किया गया था ?
>संविधान में मूल कर्तव्यों की प्रेरणा किस देश से ली गई है ?
>भारतीय उपमहाद्वीप की पहली सभ्यता का विकास कहाँ हुआ ?
>‘गायत्री मंत्र’ किस वेद में लिखित है ?
>वनस्पति घी के निर्माण में कौनसी गैस प्रयुक्त होती है ?
>ब्राजील की प्रथम महिला राष्ट्रपति किसको चुना गया ?
>मैकमोहन रेखा द्वारा अलग किए जाने वाले दो देश कौन से हैं ?
>अनसॉलिसिटेड ई.मेल को क्या कहते हैं ?
>मानव सभ्यता के विकास की प्रथम अवस्था कौनसी थी ?
>डबल रोटी बनाने में प्रयुक्त किए जाने वाला बेकिंग पाउडर क्या होता है ?
>प्रेजेंटेशन/स्लाइड शो तैयार करने के लिए सामान्यतः कौन-सा एप्लिकेशन प्रयोग किया जाता है ?
>सार्वजनिक लेखा समिति अपनी रिपोर्ट किसे प्रस्तुत करती है ?
>‘बगदाद’ किस नदी के किनारे स्थित है ?
>पारिस्थितिक अनुक्रमण का सर्वप्रथम अध्ययन किसने किया था ?
>वन्य जीव सप्ताह कब मनाया जाता है ?
>महात्मा गांधी ने किस साप्ताहिक अंग्रेजी अखबार का संपादन किया ?
>उत्तर प्रदेश में सबसे अधिक पुराना विश्वविद्यालय कौन-सा है ?
>मुगलकाल में न्यायालयों में किस भाषा का प्रयोग किया जाता था ?
>‘डबल फॉल्ट’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>एम.गवर्नेंस को वृहद् स्तर पर लागू करने वाला देश का पहला राज्य कौन-सा है ?
>कंप्यूटर के किस हार्डवेयर डिवाइस को कंप्यूटर का ‘ब्रेन’ कहते हैं ?
>विश्व स्वास्थय संगठन (WHO की स्थापना कब हुई ?
>भारत एक धर्मनिरपेक्ष राज्य है इसका उल्लेख किसमें किया गया है ?
>मुख्यमंत्री की नियुक्ति कौन करता है ?
>पृथ्वी से दिखाई देने वाला सबसे चमकीला ग्रह कौन-सा है ?
>गान्धार कला किस काल में विकसित हुई थी ?
>सवाई मानसिंह स्टेडियम कहाँ स्थित है ?
>संविधान में कितने प्रकार के आपातकालों का प्रावधान है ?
>विश्व पर्यावरण दिवस कब मनाया जाता है ?
>नृत्य के ‘मोहिनीअट्टम’ रूप का विकास कहाँ हुआ था ?
>सरकार के विरुध्द अविश्वास प्रस्ताव संसद के किस सदन में लाया जाता है ?
>टेलीस्कोप द्वारा खोजा गया पहला ग्रह कौन-सा था ?
>पेट्रोल किसका मिश्रण है ?
>भारत का प्रथम वायसराय कौन था ?
>साँची के स्तूप का निर्माण किसने कराया था ?
>उत्तर प्रदेश में योजना आयोग का गठन कब किया गया ?
>उत्तर प्रदेश में किस वर्ष पंचायती राज प्रणाली का शुभारम्भ हुआ था ?
>भारत के नियन्त्रक एवं महालेखा परीक्षक की नियुक्ति कौन करता है ?
>प्रसिध्द हल्दी घाटी का युध्द (1576 ई.) किनके मध्य लड़ा गया था ?
>नींबू खट्टा किस कारण से होता है ?
>सीपीयू का सबसे महत्त्वपूर्ण भाग कौन सा होता है ?
>सुरक्षा परिषद में स्थायी सदस्यों की संख्या कितनी है ?
>किस संस्था को भारत के सर्वोच्च न्यायालय ने ‘पिन्जरे में बन्द तोता’ की संज्ञा दी थी ?
>भारत में दल.रहित लोकतंत्र का प्रस्ताव किसने रखा था ?
>कोणार्क का सूर्य मन्दिर नरसिंह देव प्रथम ने बनवाया था। वे किस राजवंश से थे ?
>माइक्रोप्रोसेसर किस पीढी का कम्प्यूटर है ?
>कौनसा राजमार्ग दिल्ली एवं लखनऊ को जोड़ता है ?
>भारत में प्रच्छन्न बेरोजगारी सामान्यतः किस क्षेत्र में दिखाई देती हैं ?
>भारत के महान्यायवादी की नियुक्ति कौन करता है ?
>‘माई नेम इज ट्रेड’ ‘स्नो’, ‘द ब्लैक बुक’ जैसी चर्चित पुस्तकों के लेखक कौन हैं ?
>प्रसिध्द ‘विट्ठल स्वामी का मन्दिर’ तथा ‘हजारा का मन्दिर’ का निर्माण किसने करवाया था ?
>जनगणना 2011 के अनुसार देश में प्रति हजार पुरुषों पर महिलाओं की संख्या कितनी है ?
>1857 ई. के विद्रोह के समय भारत का गवर्नर.जनरल कौन था ?
>भारत का दक्षिणतम बिन्दु का नाम क्या है ?
>जंग से बचाने के लिए लोहे से बने पानी के पाइपों पर जस्ते की परत चढ़ाने को क्या कहते हैं ?
>‘राइडर कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>भारतीय रेलवे को सर्वाधिक राजस्व किससे प्राप्त होता है ?
>खाद्य ऊर्जा को हम किस इकाई में माप सकते हैं ?
>समुद्र तल के ऊपर विश्व की सबसे बड़ी पर्वत श्रंखला कौनसी है ?
>भारत सरकार द्वारा दिया जाने वाला सर्वोच्च पुरस्कार कौन सा है ?
>संविधान के किस अनुच्छेद के तहत राज्यों में राष्ट्रपति शासन लगाया जा सकता है ?
>कोंकण रेलवे लाईन की लंबाई कितने कि.मी. है ?
>स्वेज नहर किस सागरों को जोड़ती है ?
>प्रसिध्द तिलस्मी उपन्यास ‘चन्द्रकान्ता’ के लेखक कौन हैं ?
>सिन्धु घाटी सभ्यता का बन्दरगाह वाला नगर कौन-सा था ?
>अधिपादप किस विशेष तरह के स्थानों पर पाए जाते है ?
>भारत में मुद्रा स्फीति किसके द्वारा मापी जाती है ?
>भारत में सबसे बड़ा जनजातीय समुदाय कौन सा है ?
>‘प्रकाश वर्ष’ किसकी इकाई है ?
>महात्मा बु; के ‘गृह त्याग’ को बौ; ग्रन्थों में क्या कहा जाता है ?
>चण्डीगढ़ का वास्तुविद् ले कोर्बुजिया किस देश का नागरिक था ?
>किस वर्ष में बैंकों का राष्ट्रीयकरण किया गया था ?
>पुस्तक ‘बैंकर टु द पुअर’ के लेखक कौन हैं ?
>भारत में जनगणना कितने वर्ष के अंतराल पर की जाती है ?
>पृथ्वी की कितने प्रतिशत अनियमित सतह पानी से घिरी हुई है ?
>भारत में खुदरा ऋण का सर्वाधिक प्रतिशत किसका है ?
>कम्प्यूटर का कुँजी पटल क्या कहलाता है ?
>पुस्तक ‘‘ग्रेट सोल.महात्मा गाँधी एण्ड हिज स्ट्रगल विद् इण्डिया’’ किसने लिखी है ?
>भारत का प्रथम गवर्नर जनरल कौन था ?
>विश्व मलेरिया दिवस कब मनाया जाता है ?
>किस राज्य की सरकार ने 3 फरवरीए 2013 को ‘सीएम किसान विदेश अध्ययन यात्रा’ आरम्भ करने की घोषणा की ?
>वह युक्ति जिसके द्वारा आँकड़ों को टेलीफोन के माध्यम से बाइनरी सिग्नलों की सहायता से भेजा जाता है, क्या कहलाती है ?
>फ्रांसिस्को डी अलमिडा कौन था ?
>मानव-रूधिर का pH क्या है ?
>मेसोपोटामिया की सभ्यता कहाँ विकसित हुई थी ?
>अन्नपूर्णा योजना किस वर्ष कार्यन्वित की गई थी ?
>आनुपातिक प्रतिनिधित्व प्रणाली किसके चुनाव के लिए प्रयोग की जाती है ?
>अपनी जैव.विविधता के कारण प्रसिध्द मेचूका घाटी कहाँ स्थित है ?
>जिप्सीयों का मूल निवास स्थान कहां था ?
>भारत में मनसबदारी प्रथा किसने शुरू की ?
>हड्डी खाद के रूप में प्रयुक्त की जाती है, इसमें कौन सा पौध तत्व उपलब्ध होता है ?
>किस बीमारी में रक्त में शर्करा का स्तर बढ़ जाता है ?
>सौरमंडल की आयु कितने वर्ष है ?
>भारत का पहला वायसराय कौन था ?
>भारत का नियंत्रक एवं महालेखा परीक्षक किसके द्वारा नियुक्त किया जाता है ?
>भारत में वर्तमान मुद्रा प्रणाली का प्रबंधकर्ता कौन है ?
>युआन कहां की मुद्रा है ?
>भारत में राष्ट्रीय आय संमकों का आकलन किस संगठन के द्वारा किया जाता है ?
>भारत में सबसे ऊँचा जल.प्रपात कौन-सा है ?
>एक सीडी.रोम का जीवनकाल/लाइफस्पैन लगभग कितना होता है ?
>फोटोग्राफी में कौन-सा रासायनिक द्रव्य प्रयोग किया जाता है ?
>नीलगिरि पहाडि़यों में पेड़ की कौन सी सामान्य जाति है ?
>पेंट उद्योग के श्रमिकों को किस प्रकार प्रदूषण के जोखिम का सामना करना पड़ता है ?
>संस्ड्डत व्याकरण किसने लिखा था ?
>भारत एवं इण्डोनेशया ने वर्ष 2015 तक अपना व्यापार लक्ष्य कितना रखा है ?
>पीछे का दृश्य देखने के लिए कौन-से दर्पण का प्रयोग किया जाता है ?
>कैंसर के उपचार के लिए प्रयुक्त उत्ड्डष्ट गैस कौन सी है ?
>माघ.खिचड़ी गुडि़या, बजहर, होली आदि त्यौहार किस जनजाति द्वारा मनाए जाते हैं ?
>किस ग्रह का द्रव्यमान, आकार और घनत्व पृथ्वी के समान है ?
>‘गोल’ किस प्रसिध्द भारतीय हॉकी खिलाड़ी की आत्मकथा है ?
>कंप्यूटर प्रोग्राम हाइ लेवल प्रोग्रामिंग लैंग्वेज में लिखे जाते हैं, तथापि प्रोग्राम के मानव पठनीय पाठ को क्या कहते हैं ?
>भारत में मनोविज्ञान की प्रयोगशाला की सर्वप्रथम स्थापना किस वर्ष हुई ?
>यूनेस्को ने किस वर्ष को विकलांगों का अन्तर्राष्ट्रीय वर्ष घोषित किया था ?
>यूनाइटेड किंगडम किसका एक उत्तम उदाहरण है ?
>‘करमा’ किस क्षेत्र का लोकनृत्य है ?
>क्षेत्रफल के अनुसार भारत का सबसे छोटा राज्य कौनसा है ?
>यूरोपीय मौद्रिक संघ की मुद्रा कौनसी है ?
>महमूद गजवनी के आक्रमणों में सबसे महत्त्वपूर्ण आक्रमण कौन-सा था ?
>चंगेज खान ने जलाउद्दीन का पीछा करते हुए, किसके शासन काल में भारत की सीमाओं पर आक्रमण किया था ?
>भारतीय विदेश व्यापार संस्थान कहाँ स्थित है ?
>हरियाणा में सुविख्यात पक्षी विहार कौन-सा है ?
>हल्दीघाटी का युध्द कब लड़ा गया था ?
>‘फिरगी’ मूलतः किस भाषा का शब्द है ?
>‘रॉकीज’, ‘एण्डीज’, ‘एटलस’, ‘आल्पस’, ‘हिमालय’ आदि किस प्रकार के पर्वत हैं ?
>शरीर के आंतरिक अंगो का परीक्षण किस उपकरण द्वारा किया जाता है ?
>‘अकल पै’ के नाम से प्रसिध्द अनंत पै ने किस कॉमिक श्रृंखला की रचना की थी ?
>इन्दिरा गाँधी राष्ट्रीय सुपर ताप विद्युत परियोजना के तहत् प्रतिवर्ष कितने अरब विद्युत उत्पादन का लक्ष्य रखा गया है ?
Managed Services By: Samikshaa Softwares